- महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असलेले तरुण अर्ज करण्यास पात्र आहेत.
- 12वी उत्तीर्ण, डिप्लोमा कोर्स करणारे विद्यार्थी आणि ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
- अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
- केवळ बेरोजगार युवक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील तरुण अर्ज करण्यास पात्र असतील.
हे पण वाचा: